मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साईबाबांचे मतदारयादीत नाव ; खोळसाडपणा करणा-या अज्ञातावर गुन्हा दाखल

साईबाबांचे मतदारयादीत नाव ; खोळसाडपणा करणा-या अज्ञातावर गुन्हा दाखल राहता - निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन अँपचा गैरवापर करून शिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचे नाव घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना या वर्षीच्या सुरुवातीला घडली असून या प्रकरणी नायब तहसिलदार सचिन म्हस्के यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मंगळवारी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम (ब) (क) नुसार अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०१८ रोजी शिर्डी विधानसभा मतदार संघ यादीत ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करून शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर 6 भरला होता. यासाठी पत्ताही साईमंदिर शिर्डी असा दिला होता. छाणणी करीत असताना हा प्रकार निवडणूक आधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच वेळी राहाता पोलिसांना या बाबत कळविले होते. सदर गुन्हा सायबर क्राईम असल्याने पोलिसांनी नगरला तक्रार करण्यास सांगितले. सायबर सेलकडे गेले असता त्यां

मा० नरेंद्र माेदी विचार मंच मिटिंग में सबका साथ सबका विकास तसेच गरीबी मुक्त पर चर्चा हुई

मा० नरेंद्र माेदी विचार मंच मिटिंग में सबका साथ सबका विकास तसेच गरीबी मुक्त पर चर्चा हुई तसेच जिसका सिव्हील ख़राब है क्या वाे भारत के नागरिक नहीं उनकाे भी जीने का अधिकार है उनकाे भी क़र्ज़ दिया जाए मंच के माेतियाें ने अपनी बात रखी सरकार काे पूरी जानकारी मंच दे चर्चा हुई मा० मंच के माेती वासुदेव शर्मा सर ने गरीबाें का निःशुल्क इलाज माेफत बेटियाें की शादी सरकार करवा रही है जानकारी दी               मंच में चर्चा करते हुए मंच के माेती साै आरती बसवंती - अनिता कुम्हार - चैत्रली हाेलकर - स्वरूप हांडे - साेनाली पाेकले - संताेष राठाैड - भाग्यश्री पवार - प्रफुल्ल पटेल - हांडे महराज - यादि सबने सरफेशी एक्ट २००२ ग़लत तरीक़े से गरीबाें काे बरबाद करने का काम कलेक्टर कर रहे है सरकार काे सही जानकारी मंच दे उसकी राय बनी  लघुउद्याेग बड़ाने पर चर्चा हुई |

आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे महाराष्ट्रात 'मराठी भाषेचे वैभव...' म्हणून त्यांच्या ह्या क्रांतिकारी कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' दिला पाहिजे...

आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे महाराष्ट्रात 'मराठी भाषेचे वैभव...' म्हणून त्यांच्या ह्या क्रांतिकारी कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना  'भारतरत्न' दिला पाहिजे... संयुक्त महाराष्ट्राची क्रांतिकारी चळवळ आण्णाभाऊ साठेंच्या शाहिरी जलशातून स्वतःच्या पहाडी आवाजाने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सातासमुद्रापार पोवाड्याव्दारे गायली... रयतेचे स्वराज्य अभिमानाने सांगितले. तेच *खरे शिवशाहीर आहेत.* त्यांच्या लेखणीने क्रांतीची मशाल पेटवली... म्हणून आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव आहे... परंतु सर्व सरकारने उपेक्षित ठेवले. त्यांना योग्य मान सन्मान दिला नाही. म्हणून त्यांना *भारत सरकारने 'भारतरत्न' देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा...* अशी संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे. आण्णाभाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त... संभाजी ब्रिगेड'च्या वतिने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड' चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सिध्दार्थ कोंढाळकर, जोतिबा नरवडे, संजय चव्हाण, पप्पु पांडव, सुरेखा जुजगर, सुभाष जाधव, प्रित