मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

साईबाबांचे मतदारयादीत नाव ; खोळसाडपणा करणा-या अज्ञातावर गुन्हा दाखल

साईबाबांचे मतदारयादीत नाव ; खोळसाडपणा करणा-या अज्ञातावर गुन्हा दाखल राहता - निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन अँपचा गैरवापर करून शिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचे नाव घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना या वर्षीच्या सुरुवातीला घडली असून या प्रकरणी नायब तहसिलदार सचिन म्हस्के यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मंगळवारी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम (ब) (क) नुसार अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०१८ रोजी शिर्डी विधानसभा मतदार संघ यादीत ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करून शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर 6 भरला होता. यासाठी पत्ताही साईमंदिर शिर्डी असा दिला होता. छाणणी करीत असताना हा प्रकार निवडणूक आधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच वेळी राहाता पोलिसांना या बाबत कळविले होते. सदर गुन्हा सायबर क्राईम असल्याने पोलिसांनी नगरला तक्रार करण्यास सांगितले. सायबर सेलकडे गेले असता त्यां
अलीकडील पोस्ट

मा० नरेंद्र माेदी विचार मंच मिटिंग में सबका साथ सबका विकास तसेच गरीबी मुक्त पर चर्चा हुई

मा० नरेंद्र माेदी विचार मंच मिटिंग में सबका साथ सबका विकास तसेच गरीबी मुक्त पर चर्चा हुई तसेच जिसका सिव्हील ख़राब है क्या वाे भारत के नागरिक नहीं उनकाे भी जीने का अधिकार है उनकाे भी क़र्ज़ दिया जाए मंच के माेतियाें ने अपनी बात रखी सरकार काे पूरी जानकारी मंच दे चर्चा हुई मा० मंच के माेती वासुदेव शर्मा सर ने गरीबाें का निःशुल्क इलाज माेफत बेटियाें की शादी सरकार करवा रही है जानकारी दी               मंच में चर्चा करते हुए मंच के माेती साै आरती बसवंती - अनिता कुम्हार - चैत्रली हाेलकर - स्वरूप हांडे - साेनाली पाेकले - संताेष राठाैड - भाग्यश्री पवार - प्रफुल्ल पटेल - हांडे महराज - यादि सबने सरफेशी एक्ट २००२ ग़लत तरीक़े से गरीबाें काे बरबाद करने का काम कलेक्टर कर रहे है सरकार काे सही जानकारी मंच दे उसकी राय बनी  लघुउद्याेग बड़ाने पर चर्चा हुई |

आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे महाराष्ट्रात 'मराठी भाषेचे वैभव...' म्हणून त्यांच्या ह्या क्रांतिकारी कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' दिला पाहिजे...

आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे महाराष्ट्रात 'मराठी भाषेचे वैभव...' म्हणून त्यांच्या ह्या क्रांतिकारी कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना  'भारतरत्न' दिला पाहिजे... संयुक्त महाराष्ट्राची क्रांतिकारी चळवळ आण्णाभाऊ साठेंच्या शाहिरी जलशातून स्वतःच्या पहाडी आवाजाने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सातासमुद्रापार पोवाड्याव्दारे गायली... रयतेचे स्वराज्य अभिमानाने सांगितले. तेच *खरे शिवशाहीर आहेत.* त्यांच्या लेखणीने क्रांतीची मशाल पेटवली... म्हणून आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव आहे... परंतु सर्व सरकारने उपेक्षित ठेवले. त्यांना योग्य मान सन्मान दिला नाही. म्हणून त्यांना *भारत सरकारने 'भारतरत्न' देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा...* अशी संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे. आण्णाभाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त... संभाजी ब्रिगेड'च्या वतिने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड' चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सिध्दार्थ कोंढाळकर, जोतिबा नरवडे, संजय चव्हाण, पप्पु पांडव, सुरेखा जुजगर, सुभाष जाधव, प्रित

संभाजी ब्रिगेड'च्या वतिने... राजर्षी छत्रपती शाहू महाराज सेतू'चे उद्घाटन...

           संभाजी ब्रिगेड'च्या वतिने... *राजर्षी छत्रपती शाहू महाराज सेतू'चे उद्घाटन... कसबा पेठ ते शिवाजीनगर जोडणाऱ्या पुलास *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज सेतू...* असा प्रस्ताव  महापालिकेत २०१६ ला मंजूर आहे. परंतु स्थानिक भाजप आमदार विजय काळे यांनी शाहू महाराजांना विरोध करून नाव बदलण्याचा घाट घालत आहेत. परंतु *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज...* यांचे नाव संभाजी ब्रिगेड बदलू देणार नाही.  महाराष्ट्रात *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज...* हे आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या समता, समानता, विचारांचा जागर आपल्या राज्यात होतो. हा महाराष्ट्र *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांचा म्हणून ओळखला जातो...* पुण्यात छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक वसा आणि वारसा असताना... आमदार विजय काळे व मनपा सत्ताधारी हे नावाचे राजकारण करत आहे. संभाजी ब्रिगेड'चा संत गोरोबा काका कुंभार यांच्या नावाला विरोध नाही. उलट आम्ही संत गोरोबा काका कुंभार यांच्याच विचारांने काम करतो. परंतु आमदारांच्या हट्टामुळे मंजूर केलेले नाव बदलण्याचे षढयंत्र आहे. हा Rss चा डाव आहे. त्यांना शाहू महाराज नकोच आहेत.

शहिद काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी... आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भा. द. वी. कलम ३०४, ३०६ खुनाचा गुन्हा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा... - अॕड. मनोज आखरे.

शहिद काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी... आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भा. द. वी. कलम ३०४, ३०६ खुनाचा गुन्हा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा... - अॕड. मनोज आखरे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे... या मागणीसाठी 'संभाजी ब्रिगेड' व इतर मराठा संघटनाच्या वतिने राज्यभर आंदोलन सुरू आहेत. काय मुख्यमंत्री फडवीस यांना पंढरपूर येथे विठ्ठल'लाची महापुजा करू न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारण जर मुख्यमंत्री *मराठा - धनगर* आरक्षणाचा आध्यादेश घेऊन पंढरपुरात घेऊन येणार नाहीत... तोपर्यंत संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही व मुख्यमंत्री यांना पाय ठेवू देणार नाहीत... असा निर्णय घेतला होता. कारण राज्य सरकार आरक्षण प्रश्नावर समाजाला फसवत आहे. म्हणून महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे. भाजप व फडणवीश सरकारला सत्तेवर राहायचा अधिकार नाही. *खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा...* म्हणून... वैतागून संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष यांच्या भाऊ *काकासाहेब शिंदे* यांनी गंगापुर येथील कायगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात जल समा

...मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार --- संभाजी ब्रिगेड

.. .मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार ---संभाजी ब्रिगेड  राज्य सरकारने मराठा व धनगर आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले. समाजाची फसवणूक केली. सरकार सतत आंदोलने फोडण्याचे सतत प्रयत्न करते. मंत्री तर फोडण्यासाठी मुख्यमंत्री वापरतात. म्हणून *परळी... मध्ये 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच...'* या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे... या आंदोलनास *'पाठींबा'* देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड पुणे शहर जिल्हाच्या  वतीने  या सरकार विरोधात निदर्शने करून मराठा समाजाच्या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात. तसेच परळी येथील आंदोलनकर्ते मराठा बांधवांना त्या ठिकाणी योग्य ते सहकार्य शासनाने करावे... यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना पुणे शहर संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले... . ..मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार ... मराठा समाजाची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती वर दयनीय व भयानक आहे दिवसे दिवस आत्महत्या वाढत आहेत म्हणुन राज्यात ५८ मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले. परंतु त्याच

मा. वासुदेव शर्मा जी ने पत्रकारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकार, केन्द्र सरकार व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन.

    म.  नरेंद्र मोदी विचार मंच , भारत चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. वासुदेव शर्मा जी ने  पत्रकारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकार,  केन्द्र सरकार व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन. प्रेस मिडीया जर्ना लिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा. अमोल माळवदकर व उपाध्यक्ष सागर पाटील यांनी वासुदेव शर्मा याना निवेदन देवुन पत्रकारांच्या मागण्या व समस्या विषयी  चर्चा केली. यावेळी     मा. वासुदेव शर्मा जी ने  पत्रकारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकार,  केन्द्र सरकार व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शी चर्चा करून पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.      पत्रकारांच्या पुढील  विविध मागण्याविषयी चर्चा करण्यात आली  1)पत्रकारांच्या मुला - मुलींना शिक्षणात व नोकरीत विशिष्ट सवलत जाहीर करण्यात यावी  2)सर्वंच माध्यमातील पत्रकारांची नोंद अधिकृतपणे जिल्हा माहिती आधिकारी कार्यालयात करण्यात यावी  3)सर्व पत्रकारांना पत्रकारिता करण्यासाठी एस.टी. प्रवास मोफत उपलब्ध करण्यात यावा. 4)सर्व माध्यमातीलपत्रकारांना सर्व प्रकारचे रोड टोल माफी मिळावी  5)प

कराड येथे यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक करून स्वाभिमानीच्या आंदोलनाला सुरुवात

कराड  येथे यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक करून स्वाभिमानीच्या आंदोलनाला सुरुवात   स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (सोमवार) पासून पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनास कराड तालुक्यातही पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास दुग्धाभिषेक करून आंदोलनाला अनोख्या पद्धतीने सुरुवात केली . यावेळी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे प्रीतिसंगम परिसर दुमदुमून गेला. दुग्धव्यवसाय अडचणीत आल्यामुळे दूध उत्पादकाला पाच रुपयांचे थेट अनुदान मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून राज्यभर दूध दरवाढ आंदोलन सुरू केले आहे. त्याला कराड व सातारा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दूध उत्पादकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मात्र, दूध रस्त्यावर अभवा अन्यत्र ओतू नये तर ते गोरगरीब जनता व विद्यार्थ्यांना मोफत वाटावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे. त्

वासुदेव शर्मा जी ने वैशाली गुरव या महिलेला न्याय देण्यासाठी मा०साै श्वेता सिंघल जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सातारा यांना दिले निवेदन .

वासुदेव शर्मा जी ने वैशाली गुरव या महिलेला न्याय देण्यासाठी  मा०साै श्वेता सिंघल  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सातारा यांना दिले निवेदन.  वासुदेव शर्मा यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदन मध्ये म्हटले आहे  की वैशाली गुरव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खुप दिवसांपासून उपोषण केले आहे. त्याना त्रास देणारे कितीही मोठे असतील परंतु कायद्यापेक्षा मोठा कोणीही नाही  गरीब लोकांकडे कोर्ट कचेरी करण्यासाठी पैसे नसतात म्हणुन सर्वसामान्य लोक  न्याय मिळवण्यासाठी  तुमच्याकडे ऐतात उपोषणामुळे त्याची तब्बेत खालावलेली आहे. व त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील त्याना तत्काळ न्याय देण्यात यावा या निवेदनची प्रत  1)मुख्य मंत्री श्री देवेंद्र फडणवीस साे  2) चंद्रकांत दादा पाटिल साे महसूल मंत्री  3)विजय शिवतारे जी पालक मंत्री  सातारा जिल्हा  .  निवेदक - मा० वासुदेव शर्मा सर प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य  मा० नरेंद्र माेदी विचार मंच भारत

मा० वासुदेव शर्मा सर यांचे पुष्प गुच्छ देऊन श्री संदीप तानाजी नागणे यांनी केले स्वागत

मा० नरेंद्र माेदी विचार मंच भारत मा० वासुदेव शर्मा सर यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करताना श्री संदीप तानाजी नागणे अध्यक्ष बी जे पी साेलापुर  माथाडी कामगार विभाग साेबत आरसुल जी जिल्हा उपाध्यक्ष पुणे.

सातारा : उपोषणकर्त्या वैशाली गुरव यांची प्रकृती खालावली.

 सातारा : उपोषणकर्त्या वैशाली  गुरव यांची प्रकृती खालावली. सातारा:सौ.वैशाली सचिन गुरव यांनी 31-05-2018 पासून  सातारा जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या आज त्याची प्रकृती खालावली असून त्यांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे.कब्जा व वहीवाटीचा ताबा जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे नीवेदनद्वारे लेखी देण्यात आले.त्यानंतर आदेश अविनाश शिंदे साहेब यांना केला होता की महसूल खात्याचा माणूस व पोलीस सौरक्षन दया असे तोंडी आदेश केला होता.त्यानंतर सौ वैशाली गुरव यांनी शिंदे साहेब यांची भेट घेतली असता ते म्हणाले असे काहीही सांगितले नाही व कोर्टात जा असे सांगण्यात आले. सदर्व मुक्ताबाई ज्ञानू गुरव,शांता पुजारी अशी काही बोगस नावाच्या नोंदी झालेल्या आहेत व त्या लोकांनी जबरदस्तीने जमिमी मध्ये शिरकाव केलेला आहे व मला माज्या कुटुंबाला दमदाटी व महाराण करीत आहेत माज्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असे मी तहसिलदार स्मिथा पवार यांना निवेदन दिले होते तरी त्यांनी माजा अर्जची पुर्तता न करता चुकीचा निकाल दिला आहे असे वैशाली गुरव यांनी निवेदनात सां

पाटण तालुक्यात स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनासाठी बैठका

पाटण तालुक्यात स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनासाठी बैठका स्वाभिमानाच्या वतीने आज पाटण तालुक्यातील नावडी, सोनाईचीवाडी या गावात दूध बंद   आंदोलन बैठक घेण्यात आल्या. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे, अनिल घराळ कॅप्टन इंद्रजित जाधव, कृष्णा क्षीरसागर, बाळासाहेब देसाई, सुशांत जाधव, विजय पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन नलावडे म्हणाले, महाराष्ट्रातील या फडणवीस सरकारला आधिवेशनात मल्टिप्लेक्स मध्ये काय बाहेरून खायला घेऊन जायचं आणी काय नाही, बाहेरून घेऊन जान परवडत की नाही या अश्या बाबींवर चर्चा करायला वेळ आहे.       पण येथे पहाटे पाच पासून शेणामुतात हात घालून माजा शेतकरी बांधव व मायमाऊली दुधाचं उतपादन करतात. त्याना दुधाचा व्यवसाय परवडतो की नाही याची चर्चा करायला वेळ नाही. आज राज्यतील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना या गोष्टीकडे सरकार का लक्ष देत नाही असं आमचं विचाराण आहे. या सरकार ला आमची कळकळीची विनंती आहे की ही गोष्टीची दखल घेऊन, दूध उत्पादकांना  दूध व्यवसाय कसा परवडेल याची चर्चा करावी. मल्टिप्लेक्स ला थोड महाग मिळत असेल तर कोण टाचा घासून मरत नाही

मा.नरेंद्र मोदी विचार मंच च्या वतीने शामगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मा.नरेंद्र मोदी विचार मंच च्या वतीने शामगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. मा.नरेंद्र मोदी विचार मंच , भारत राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष गुरुवर्य श्री.वासुदेव शर्मा साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार , प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री.संजय घार्गे सर यांच्या शुभ हस्ते शामगाव , ता.कराड ,जि.सातारा येथे  आज महावृक्षा रोपण करण्यात आले. लावलेल्या वृक्षांची देखभाल पर्यावरण विभाग घेणार आहे.या कार्यक्रमला    सातारा उपजिल्हा अध्यक्ष सुरज पाटोळे , कराड ता.अध्यक्ष ,अभिजीत साळुंखे , खटाव ता.अध्यक्ष  श्री.विशाल पाटोळे , कोरेगांव ता.अध्यक्ष श्री.गुरव ,बँक शाखा अध्यक्ष श्री.प्रल्हाद रावले , मा.सरपंच वडगांव ज.स्वा.श्री.अरविंद घार्गे , श्री.पिसे , वनपाल श्री.भाऊसाहेब सुतार , वन समिती अध्यक्ष , शामगाव श्री.अप्पा पोळ , श्री.सुहास शिंदे, संभाजी मदने,प्रसार माध्यम प्रमुख , खटाव ता. श्री.धनंजय घार्गे  ई.मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.

संख, येथील मागासवर्गीय मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून खटला जलदगती न्यायालयात चालवा :- बाबासाहेब कांबळे

संख, येथील मागासवर्गीय मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून खटला जलदगती न्यायालयात चालवा :- बाबासाहेब कांबळे पिडीत कुटूंबाला तत्काळ शासकीय स्वरूपातील आर्थिक मदत देऊन पोलीसी संरक्षण द्या  :सचिन जाधव*               सांगली. येथील मागासवर्गीय समाजातील सुमारे एकोणिस वर्षाची मुलगी हिचा दि.९/७ /२०१८ रोजी संख गावी शेतातील वस्ती जवळील उसाच्या शेतात बलात्कार करून खून करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती रिपब्लिकन पक्षाचे नेते जत तालुकाध्यक्ष मा. श्रीकांत हुवाळे सर व जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय देवनाळकर यांच्या माध्यमातून मिळताच आज दि. १२/७/२०१८ रोजी, सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे शिष्टमंडळ रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते विटा खानापूर तालुकाध्यक्ष मा. बाबासाहेब कांबळे यांचे नेतृत्वाखाली व सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा. सचिन जाधव, व खानापूर तालुका संघटक मा. बाळासाहेब झेंडे यांचे प्रमुख उपस्थितीत संख येथे जाऊन पिडीत कुटूंबाला भेटले. आणि घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती घेतली. तेंव्हा बलात्कार करून खून केलेल्या मुलीच्या मोठ्या भावाने घडलेली सर्व हकीकत सांगि

कराड:शेतकरी दूध उत्पादक संघटनेचा स्वाभिमानाच्या आंदोलनाला उंब्रज येथील बैठकीत जाहीर पाठिंबा.

कराड:शेतकरी दूध उत्पादक संघटनेचा स्वाभिमानाच्या आंदोलनाला उंब्रज येथील बैठकीत जाहीर पाठिंबा. कॅप्टन इंद्रजित जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उंब्रज येथील आर्मी हाऊस येथे दूध उत्पादक शेतकऱयांची बैठक आयोजित केलेली होती. तसेच कराड तालुक्यातील ९ दुधसंघांना निवेदन देण्यात आले. यात कोयना दुध संघाचा हि समावेश आहे. या बैठकीत  बोलताना स्वाभीमानीचे जिल्याध्यक्ष सचिन नलवडे म्हणाले, खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे, घामाचे दाम मिळवून देण्यासाठी स्वाभिमानाने हा लढा उभा केला आहे. प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे सरकार शेतकरी विरोधी असून डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध भूकटीला अनुदान देऊन काही भुकटी तयार करणाऱ्या मोठया व्यावसाईक लोकांची घरे भरत आहे .  महाराष्ट्रातून दूध निर्यात होत नसताना दूध निर्यातीसाठी 5 रुपये अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना पाकिस्तानातून आल्या सारखी वागणूक देणाऱ्या या सरकारला शांततेची  भाषा कळत नसेल तर आम्ही ही छ. शिवाजी महाराजांचे वंशज असल

वैशाली गुरव व त्यांच्या सहकुटुंबासह सातारा जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला

वैशाली गुरव व त्यांच्या सहकुटुंबासह सातारा जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला सातारा:                 सौ.वैशाली सचिन गुरव मु.पो. धामनेर ता.कोरेगाव यांच्या या जिद्दीला सर्वस्तरावर चर्चा होताना दिसतेय या गेले एक ते दीड वर्ष झाले गट नंबर 710 या इनाम वर्ग 3 च्या साठी सौ वैशाली गुरव या झगडत असून सुमारे 1942 साली त्यांच्या पूर्वजांची नोंद ही झाली असून कब्जा व वहिवाट सौ.वैशाली गुरव यांची असून सुध्दा त्यांना न्याय अजुन मिळाला नसल्याने अखेर त्यांना आत्मदहन व जीवनयात्रा संपवून जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.               सौ.वैशाली सचिन गुरव यांनी 31-05-2018 पासून सातारा जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत.तरी त्यांनी सदर्व आदेशानुसार त्यांनी आमरण उपोषण स्थगित केले होते.व त्यानंतर त्यांनी धरणे आंदोलन चालू केले होते.कब्जा व वहीवाटीचा ताबा जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे नीवेदनद्वारे लेखी देण्यात आले.त्यानंतर आदेश अविनाश शिंदे साहेब यांना केला होता की महसूल खात्याचा माणूस व पोलीस सौरक्षन दया असे तोंडी आदेश केला होता.त्यानंतर सौ वैशाली ग

वासुदेव शर्मा जी नी केले पोलीस अधिकारी याचें स्वागत

मा० वरिष्ठ पाेलिस निरीक्षक श्री देवीदास घेवरे साे दत्तवाडी पाेलिस स्टेशन तसेच श्री कृष्णराव इंदुलकर पाेलिस निरीक्षक यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करताना मा० वासुदेव शर्मा सर अभिनंदन सर 💐💐💐💐💐 मा० नरेंद्र माेदी विचार मंच भारत