...मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार --- संभाजी ब्रिगेड
...मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार ---संभाजी ब्रिगेड
राज्य सरकारने मराठा व धनगर आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले. समाजाची फसवणूक केली. सरकार सतत आंदोलने फोडण्याचे सतत प्रयत्न करते. मंत्री तर फोडण्यासाठी मुख्यमंत्री वापरतात. म्हणून *परळी... मध्ये 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच...'* या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे... या आंदोलनास *'पाठींबा'* देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड पुणे शहर जिल्हाच्या वतीने या सरकार विरोधात निदर्शने करून मराठा समाजाच्या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात. तसेच परळी येथील आंदोलनकर्ते मराठा बांधवांना त्या ठिकाणी योग्य ते सहकार्य शासनाने करावे... यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना पुणे शहर संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले...
...मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार...
मराठा समाजाची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती वर दयनीय व भयानक आहे दिवसे दिवस आत्महत्या वाढत आहेत म्हणुन राज्यात ५८ मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले. परंतु त्याची सरकारने दखल घेतली नाही हे निषेधार्थ आहे. म्हणुन यापुढे संभाजी ब्रिगेड च्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलने केली जाणार आहेत. कृपया याची शासनाने दखल घ्यावी.
म्हणुन मराठा समाजाला OBC संबोधुन आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, हवेली तालुका अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेच्या पुजा झोळे, अक्षय पाटील, सचिन जोशी, सुरेखा जुजगर पप्पु पांडव, मयुर शिरोळे, मुकेश बोबडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकारने मराठा व धनगर आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले. समाजाची फसवणूक केली. सरकार सतत आंदोलने फोडण्याचे सतत प्रयत्न करते. मंत्री तर फोडण्यासाठी मुख्यमंत्री वापरतात. म्हणून *परळी... मध्ये 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच...'* या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे... या आंदोलनास *'पाठींबा'* देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड पुणे शहर जिल्हाच्या वतीने या सरकार विरोधात निदर्शने करून मराठा समाजाच्या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात. तसेच परळी येथील आंदोलनकर्ते मराठा बांधवांना त्या ठिकाणी योग्य ते सहकार्य शासनाने करावे... यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना पुणे शहर संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले...
...मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार...
मराठा समाजाची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती वर दयनीय व भयानक आहे दिवसे दिवस आत्महत्या वाढत आहेत म्हणुन राज्यात ५८ मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले. परंतु त्याची सरकारने दखल घेतली नाही हे निषेधार्थ आहे. म्हणुन यापुढे संभाजी ब्रिगेड च्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलने केली जाणार आहेत. कृपया याची शासनाने दखल घ्यावी.
म्हणुन मराठा समाजाला OBC संबोधुन आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, हवेली तालुका अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेच्या पुजा झोळे, अक्षय पाटील, सचिन जोशी, सुरेखा जुजगर पप्पु पांडव, मयुर शिरोळे, मुकेश बोबडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा