संभाजी ब्रिगेड'च्या वतिने... *राजर्षी छत्रपती शाहू महाराज सेतू'चे उद्घाटन... कसबा पेठ ते शिवाजीनगर जोडणाऱ्या पुलास *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज सेतू...* असा प्रस्ताव महापालिकेत २०१६ ला मंजूर आहे. परंतु स्थानिक भाजप आमदार विजय काळे यांनी शाहू महाराजांना विरोध करून नाव बदलण्याचा घाट घालत आहेत. परंतु *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज...* यांचे नाव संभाजी ब्रिगेड बदलू देणार नाही. महाराष्ट्रात *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज...* हे आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या समता, समानता, विचारांचा जागर आपल्या राज्यात होतो. हा महाराष्ट्र *राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांचा म्हणून ओळखला जातो...* पुण्यात छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक वसा आणि वारसा असताना... आमदार विजय काळे व मनपा सत्ताधारी हे नावाचे राजकारण करत आहे. संभाजी ब्रिगेड'चा संत गोरोबा काका कुंभार यांच्या नावाला विरोध नाही. उलट आम्ही संत गोरोबा काका कुंभार यांच्याच विचारांने काम करतो. परंतु आमदारांच्या हट्टामुळे मंजूर केलेले नाव बदलण्याचे षढयंत्र आहे. हा Rss चा डाव आहे. त्यांना शाहू महाराज नकोच आहेत.